ज्ञानपीठ पुरस्कार सोहळा

२२ वा ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७), १७ सप्टेंबर १९८८ रोजी कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांना जाहिर झाला.

११मार्च १९८९ला बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री बलराम जाखड यांच्या हस्ते, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, ज्ञानपीठ मंडळाचे विश्वस्त श्रेयांस प्रसाद जैन, अशोक जैन, समीर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

ज्ञानपीठ पुरस्कार सोहळा
%d bloggers like this: